लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन जागे करण्यासाठी नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा दि २२ मे रोजी घरीच उपोषण संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)
ज्या दिव्यांग बांधवाना चालता येत नाहि, जगात काय चाले ते दिसत नाहि, जगातील काही ऐकु येत नाहि दिव्यांग हक्क मिळावा म्हणुन बोलता येत नाहि पण देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान देऊन अनेक लोकप्रतिनिधी यांना सर्वोच्च पदावर मानसन्मान खासदार आमदार सर्व पदासाठी मते देऊन मोठे केले पण सतेची खुर्ची मिळताच सर्व सामान्य दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या कडे कोणताही लोकप्रतिनिधी चे लक्ष दिसत नाहि.
अशा जागतिक करोना संकटकाळी पालकमंत्री, खासदार, आमदार, जी.प. अध्यक्ष, सर्व सभापती जी. प. सदस्य, प. स. सदस्य सर्व कमिटीचे अध्यक्ष यांनी जे मदत ज्या दिव्यांग. वृध्द निराधार याना करणे गरजेचे असताना आज घडीला उपेक्षित समाजाला मदत करण्याऐवजी आपले कार्यकर्ते संभाळून ठेवण्यासाठी मदत कमी फोटो काढून प्रसिध्दी जास्त असा प्रकार पाहायला मिळत आहे.
मते घेताना जशी चुरस लागते दिव्यांग आहे त्यांना चालता येत नाहि गाडीवर घेऊन या मते करुन घरी सोडा व ज्यांना दिसत नाहि त्यांचे मतदान विश्वासु व्यक्तीकडून करुन सतेत जाताना दिव्यांग वृध्द निराधार यांची आठवण होते पण अशा महामारी संकटकाळी लोकप्रतिनिधीना का? आठवण येत नाहि असा सवाल चधपतराव डाकोंरे यांनी केले
सर्व सामान्य जनतेसारखे जीवन स्शबळावर जगता यावे या ऊध्देशाने शासनाने दिव्यांग हक्क कायदा 2016 य्या नियमानुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद महानगरपालिका येथील दिव्यांग राखिव 5 टक्के स्वनिधीे निधि अधिक चोदावा वित विकास निधि हा दिव्यांग कायदा 2016 व शासन निर्णय 1 ते 6 निर्णय व मा ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे 27 वेळा लेखी आदेश व वारंवार आदेश देऊनहि दिव्याग बांधवाना त्यांचा हक्क व न्याय का मिळत नाहि?
म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर याच्या नेतृत्वाखाली दि २२ मे २०२० रोजी आपल्या घरी सकाळी १०ते सायं. ६ वाजेपर्यंत एक दिवसाचे उपोषण करुन शासन प्रशासनास जागे करून आपला संताप व्यक्त केला असे आवाहन नांदेड अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ,
नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,सय्यद मगदूम,चांदु आंबटवाड, चंद्रकांत बेलकर, साविञाबाई शिंदे, निवृति वडजे, बालाजी पा, गायकवाड़ भगवान,मिरकुटे एकनाथ बालाजी ताटे, शंकर पांचाळ, रावसाहेब बसवदे, दिंगांबर भूरे, मोहन कऊटकर माधव शिंदे, प्रल्हाद बेलकर, राजेश संञे, इत्यादि असे ता, प्रसिद्धि प्रमुख माधव बालाजी शिंदे बरबडा वाडी यानी दिली
नांदेड (प्रतिनिधी)
ज्या दिव्यांग बांधवाना चालता येत नाहि, जगात काय चाले ते दिसत नाहि, जगातील काही ऐकु येत नाहि दिव्यांग हक्क मिळावा म्हणुन बोलता येत नाहि पण देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान देऊन अनेक लोकप्रतिनिधी यांना सर्वोच्च पदावर मानसन्मान खासदार आमदार सर्व पदासाठी मते देऊन मोठे केले पण सतेची खुर्ची मिळताच सर्व सामान्य दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या कडे कोणताही लोकप्रतिनिधी चे लक्ष दिसत नाहि.
अशा जागतिक करोना संकटकाळी पालकमंत्री, खासदार, आमदार, जी.प. अध्यक्ष, सर्व सभापती जी. प. सदस्य, प. स. सदस्य सर्व कमिटीचे अध्यक्ष यांनी जे मदत ज्या दिव्यांग. वृध्द निराधार याना करणे गरजेचे असताना आज घडीला उपेक्षित समाजाला मदत करण्याऐवजी आपले कार्यकर्ते संभाळून ठेवण्यासाठी मदत कमी फोटो काढून प्रसिध्दी जास्त असा प्रकार पाहायला मिळत आहे.
मते घेताना जशी चुरस लागते दिव्यांग आहे त्यांना चालता येत नाहि गाडीवर घेऊन या मते करुन घरी सोडा व ज्यांना दिसत नाहि त्यांचे मतदान विश्वासु व्यक्तीकडून करुन सतेत जाताना दिव्यांग वृध्द निराधार यांची आठवण होते पण अशा महामारी संकटकाळी लोकप्रतिनिधीना का? आठवण येत नाहि असा सवाल चधपतराव डाकोंरे यांनी केले
सर्व सामान्य जनतेसारखे जीवन स्शबळावर जगता यावे या ऊध्देशाने शासनाने दिव्यांग हक्क कायदा 2016 य्या नियमानुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद महानगरपालिका येथील दिव्यांग राखिव 5 टक्के स्वनिधीे निधि अधिक चोदावा वित विकास निधि हा दिव्यांग कायदा 2016 व शासन निर्णय 1 ते 6 निर्णय व मा ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे 27 वेळा लेखी आदेश व वारंवार आदेश देऊनहि दिव्याग बांधवाना त्यांचा हक्क व न्याय का मिळत नाहि?
म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर याच्या नेतृत्वाखाली दि २२ मे २०२० रोजी आपल्या घरी सकाळी १०ते सायं. ६ वाजेपर्यंत एक दिवसाचे उपोषण करुन शासन प्रशासनास जागे करून आपला संताप व्यक्त केला असे आवाहन नांदेड अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ,
नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,सय्यद मगदूम,चांदु आंबटवाड, चंद्रकांत बेलकर, साविञाबाई शिंदे, निवृति वडजे, बालाजी पा, गायकवाड़ भगवान,मिरकुटे एकनाथ बालाजी ताटे, शंकर पांचाळ, रावसाहेब बसवदे, दिंगांबर भूरे, मोहन कऊटकर माधव शिंदे, प्रल्हाद बेलकर, राजेश संञे, इत्यादि असे ता, प्रसिद्धि प्रमुख माधव बालाजी शिंदे बरबडा वाडी यानी दिली

No comments:
Post a Comment