राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भोकर (एजास कुरेशी)
राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी झाली असून त्या मनसेची काय अवस्था आहे मनसे आधी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंतर झाली मतदार नसलेली सेना. आता झाली उनसे, उमेदवार नसलेली सेना अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली.
राज ठाकरे जे मनात येईल ते बोलून जातात मला ते म्हणाले बसवलेला मुख्यमंत्री परंतु मला जनतेनं बसवलं. मोदींनी बसवलं. तुम्हाला तर जनतेनं घरी बसवलं असे भोकर मध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
अशोक चव्हाणांना माणसं भाड्यानं आणावे लागताहेत त्यांनी मंच, खुर्च्या, माणसं किरायाने आणावे लागले. परंतु त्यांना नेताही किरायानं आणावं लागले.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेण्याचा करार अशोक चव्हाणांनी २००६ ला केला. या पठ्ठ्याने ते पाणी करार रद्द करून परत आणलं. ज्या राज ठाकरेला बेडकासारखा डराव डराव करतो असं म्हणणारे अशोक चव्हाण आता राज ठाकरेला सभेला बोलवत आहेत. अशी टिका त्यांनी केली. आता जे भ्रष्टाचारी आहे ते सर्व अस्वस्थ आहेत ते म्हणतात ,मोदी हटाव,तुम्ही काय खाऊन मोदीला हटवता ही जनता तुम्हाला हरवल्या शिवाय राहणार नाही पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियान संकल्पना प्रभावीपणे राबवली, उज्ज्वल गॅस योजना द्वारे घरोघरी गॅस देण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून महिलाचा धुरामुळे होणार शारीरिक कष्ट त्रास कमी झाला तर पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान पीक विमा, शेतकरी सन्मान योजनासह शौचालय उभारले याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. नागरिकांचे बँक खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून लाभार्थ्यांना थेट अनुदानाचा लाभ होत आहे. दलालीचा मार्ग बंद केला आहे
लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की नांदेड जिल्ह्यात मागील पन्नास वर्षापासून चव्हाण परिवाराकडे सत्ता असताना त्यांनी स्वतःचाच विकास केला आहे उद्योग मंत्री महसूल मंत्री मुख्यमंत्री केंद्रात गृहमंत्री असे अनेक पदे चव्हाण परिवाराने भूषविले आहे पण या पदाचा वापर नांदेड जिल्ह्यासाठी झाला नाही चव्हाण परिवाराला त्यांच्या मर्जीतील लोकांनाच मोठे झालेले आवडते नांदेड मध्ये कोणताही विकास केला नाही ते मतदारसंघाचा काय विकास करतील असे आरोप केले आहे.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राम चौधरी, बबनराव लोणीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शिवसेनेचे बबनराव बारसे, व तसेच कार्यक्रमास भोकर येथील गणपत पिठ्ठेवाड(भाजप ता.अध्यक्ष),अमोल पवार (शिवसेना ता अध्यक्ष),नागनाथ घिसेवाड, संतोष मारकवार,राजेश अंगरवार,बाळा साखळकर,हरिभाऊ चटलावार,नंदू ऱ्याकावार,राजेश करपे,माधव जाधव ,शिवाजी पा किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, दिलीप सोनटक्के,संतोष बिल्लेवाड,अरशद भाई, निशाद इनामदार ,
भोकर (एजास कुरेशी)
राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी झाली असून त्या मनसेची काय अवस्था आहे मनसे आधी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंतर झाली मतदार नसलेली सेना. आता झाली उनसे, उमेदवार नसलेली सेना अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली.
राज ठाकरे जे मनात येईल ते बोलून जातात मला ते म्हणाले बसवलेला मुख्यमंत्री परंतु मला जनतेनं बसवलं. मोदींनी बसवलं. तुम्हाला तर जनतेनं घरी बसवलं असे भोकर मध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
अशोक चव्हाणांना माणसं भाड्यानं आणावे लागताहेत त्यांनी मंच, खुर्च्या, माणसं किरायाने आणावे लागले. परंतु त्यांना नेताही किरायानं आणावं लागले.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेण्याचा करार अशोक चव्हाणांनी २००६ ला केला. या पठ्ठ्याने ते पाणी करार रद्द करून परत आणलं. ज्या राज ठाकरेला बेडकासारखा डराव डराव करतो असं म्हणणारे अशोक चव्हाण आता राज ठाकरेला सभेला बोलवत आहेत. अशी टिका त्यांनी केली. आता जे भ्रष्टाचारी आहे ते सर्व अस्वस्थ आहेत ते म्हणतात ,मोदी हटाव,तुम्ही काय खाऊन मोदीला हटवता ही जनता तुम्हाला हरवल्या शिवाय राहणार नाही पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियान संकल्पना प्रभावीपणे राबवली, उज्ज्वल गॅस योजना द्वारे घरोघरी गॅस देण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून महिलाचा धुरामुळे होणार शारीरिक कष्ट त्रास कमी झाला तर पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान पीक विमा, शेतकरी सन्मान योजनासह शौचालय उभारले याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. नागरिकांचे बँक खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून लाभार्थ्यांना थेट अनुदानाचा लाभ होत आहे. दलालीचा मार्ग बंद केला आहे
लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की नांदेड जिल्ह्यात मागील पन्नास वर्षापासून चव्हाण परिवाराकडे सत्ता असताना त्यांनी स्वतःचाच विकास केला आहे उद्योग मंत्री महसूल मंत्री मुख्यमंत्री केंद्रात गृहमंत्री असे अनेक पदे चव्हाण परिवाराने भूषविले आहे पण या पदाचा वापर नांदेड जिल्ह्यासाठी झाला नाही चव्हाण परिवाराला त्यांच्या मर्जीतील लोकांनाच मोठे झालेले आवडते नांदेड मध्ये कोणताही विकास केला नाही ते मतदारसंघाचा काय विकास करतील असे आरोप केले आहे.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राम चौधरी, बबनराव लोणीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शिवसेनेचे बबनराव बारसे, व तसेच कार्यक्रमास भोकर येथील गणपत पिठ्ठेवाड(भाजप ता.अध्यक्ष),अमोल पवार (शिवसेना ता अध्यक्ष),नागनाथ घिसेवाड, संतोष मारकवार,राजेश अंगरवार,बाळा साखळकर,हरिभाऊ चटलावार,नंदू ऱ्याकावार,राजेश करपे,माधव जाधव ,शिवाजी पा किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, दिलीप सोनटक्के,संतोष बिल्लेवाड,अरशद भाई, निशाद इनामदार ,


No comments:
Post a Comment