बिलोली शहरातील तहसिल कार्यालय ते रजिस्ट्री अॉफीस पर्यत आंधारच आंधार.
पथदिवे बंद असल्याने बिलोली शहरातील महा मार्गावरील रजिस्टरी अॉफीस ते पोलीस ठाणे व देशमुख नगर समोरिल मुख्य स्ट्रिटलाईट प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही पथदिव्य सुरु होत नाही लवकरच दिवाळी सन येत आहे दिवाळीही आंधारात होणार का ? मुख्य रस्त्यावर खुप आंधार असल्यामुळे अपघात झाल्यास जवाबदार कोण? .
शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू नगर परिषदेने निर्धारच केला असल्याचे पालिकेच्या कारभारावरून दिसते
अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे

No comments:
Post a Comment