भोकर मध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या पहाटे सहापासूनच बसस्थानकामध्ये रांगा
भोकर (एजास कुरेशी)
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आली असून या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे यापूर्वी मतदान कार्ड आधार कार्ड असले तरी योजनेचा लाभ मिळत होता परंतु बरेच नागरिकानी बनावट आधार कार्ड व त्याच्यावर वयाची बनावट नोंद करून पण या सेवेचा लाभ घेत होते अशी अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे शासनाने स्मार्ट कार्ड योजनाही अंमलात आली आता हे स्मार्ट कार्ड बनवून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची बरीच फरकट होत असून पहाटे सहा वाजेपासून ज्येष्ठ नागरिकांनी बसस्थानक परिसरात येऊन स्मार्ट कार्ड काढण्याच्या ठिकाणावर येऊन रांगा लावत आहेत आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचा चहा-नाष्टा फराळ रांगेतच होत असल्याचे दिसून आले आहे स्लो नेट अफाट गर्दी मुळे बराच त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे पहिलं बसस्थानक परिसरात अस्वच्छता पिण्यास अशुद्ध पाणी व दुर्गंधी मुळे प्रवासी नाराज होते पण आता ज्येष्ठ नागरिकांना तेथे चार-पाच तास बसून राहा राहावं लागत असल्यामुळे त्या दुर्गंधीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे अशा ठिकाणी चहा फराळ करावा लागत आहे संबंधित विभागाने तोरेंत काही उपाययोजना करून ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासापासून दूर करण्याची मागणी ज्येष्ठ नागरीकातून होत आहे
भोकर (एजास कुरेशी)
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आली असून या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे यापूर्वी मतदान कार्ड आधार कार्ड असले तरी योजनेचा लाभ मिळत होता परंतु बरेच नागरिकानी बनावट आधार कार्ड व त्याच्यावर वयाची बनावट नोंद करून पण या सेवेचा लाभ घेत होते अशी अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे शासनाने स्मार्ट कार्ड योजनाही अंमलात आली आता हे स्मार्ट कार्ड बनवून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची बरीच फरकट होत असून पहाटे सहा वाजेपासून ज्येष्ठ नागरिकांनी बसस्थानक परिसरात येऊन स्मार्ट कार्ड काढण्याच्या ठिकाणावर येऊन रांगा लावत आहेत आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचा चहा-नाष्टा फराळ रांगेतच होत असल्याचे दिसून आले आहे स्लो नेट अफाट गर्दी मुळे बराच त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे पहिलं बसस्थानक परिसरात अस्वच्छता पिण्यास अशुद्ध पाणी व दुर्गंधी मुळे प्रवासी नाराज होते पण आता ज्येष्ठ नागरिकांना तेथे चार-पाच तास बसून राहा राहावं लागत असल्यामुळे त्या दुर्गंधीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे अशा ठिकाणी चहा फराळ करावा लागत आहे संबंधित विभागाने तोरेंत काही उपाययोजना करून ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासापासून दूर करण्याची मागणी ज्येष्ठ नागरीकातून होत आहे

No comments:
Post a Comment