शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन अँड.शिवाजी जाधव वाढदिवस साजरा करणार
हार-तुरे न आणता नियोजित उपक्रमात हातभार लावण्याचे कार्यकर्ते,हितचिंतकांना केले आवाहन
वसमत (प्रतिनिधी)
यंदा आपल्या परिसरात अतिशय दुष्काळ परिस्थिति असल्यामुळे अॅड. शिवजीराव जाधव हे आपला वाढदिवस साजरा करणार नसून दि 14 जुन वाढदिवस कार्यक्रमा ऐवजी दि 22 जुन रोजी दुपारी 12 वाजता भाजपा कार्यालय, वसमत येथे सन 2017,2018, 2019 सालातील वसमत विधानसभा मतदार संघामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी २ क्विनटल अन्नधान्य वाटप करून साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षा पासुन अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हाभरासह वसमत विधानसभा मतदारा संघात दुष्काळ सदुश्य परिस्थिति निर्माण झाली आहे या मुळे सर्व सामान्य मानुस होरपळून निघाला आहे
निर्माण झालेली परिस्थिति पाहता माझ्या वाढदिवसा निमित्त हार,तुरे,बैंनरबाजीवर खर्चा ऐवजी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करावे अथवा आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास पेरणीसाठी, उदर निर्वाहासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन अॅड.शिवजीराव जाधव यांनी
भाजप पदधिकारी, कार्यकर्त्यास व
हितचिंतकांना केले आहे
आगामी काळात प्रत्येक गावातील प्रत्येक सर्वसामान्य माणसा सोबत व सर्व जाती धर्माच्या जनते सोबत काम करुन वसमत मतदार संघाचा विकास करायचा आपला उद्देश असल्याचे अॅड.शिवजीराव जाधव यांनी गौरव महाराष्ट्राचा ला बोलताना सांगितले आहे
हार-तुरे न आणता नियोजित उपक्रमात हातभार लावण्याचे कार्यकर्ते,हितचिंतकांना केले आवाहन
वसमत (प्रतिनिधी)
यंदा आपल्या परिसरात अतिशय दुष्काळ परिस्थिति असल्यामुळे अॅड. शिवजीराव जाधव हे आपला वाढदिवस साजरा करणार नसून दि 14 जुन वाढदिवस कार्यक्रमा ऐवजी दि 22 जुन रोजी दुपारी 12 वाजता भाजपा कार्यालय, वसमत येथे सन 2017,2018, 2019 सालातील वसमत विधानसभा मतदार संघामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी २ क्विनटल अन्नधान्य वाटप करून साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षा पासुन अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हाभरासह वसमत विधानसभा मतदारा संघात दुष्काळ सदुश्य परिस्थिति निर्माण झाली आहे या मुळे सर्व सामान्य मानुस होरपळून निघाला आहे
निर्माण झालेली परिस्थिति पाहता माझ्या वाढदिवसा निमित्त हार,तुरे,बैंनरबाजीवर खर्चा ऐवजी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करावे अथवा आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास पेरणीसाठी, उदर निर्वाहासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन अॅड.शिवजीराव जाधव यांनी
भाजप पदधिकारी, कार्यकर्त्यास व
हितचिंतकांना केले आहे
आगामी काळात प्रत्येक गावातील प्रत्येक सर्वसामान्य माणसा सोबत व सर्व जाती धर्माच्या जनते सोबत काम करुन वसमत मतदार संघाचा विकास करायचा आपला उद्देश असल्याचे अॅड.शिवजीराव जाधव यांनी गौरव महाराष्ट्राचा ला बोलताना सांगितले आहे

No comments:
Post a Comment